आपल्या आयुष्यातील सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिणारा महाराष्ट्राचा अमृतपुत्र म्हणजे साने गुरुजी- मारुती शिरतोडे
December 26, 2021
साने गुरुजी हे महाराष्ट्रातील केवळ थोर स्वातंत्र्यसेनानीच नाहीत तर साहित्याच्या क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असून प्र के अत्रे यांनी महाराष्ट्राचे अमृतपुत्र अशी म्हटले होते. साने गुरुजी यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या पैकी सहा कादंबऱ्या तुरुंगात लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या सर्व कादंबऱ्या सद्गुण प्रेम निस्वार्थीपणा स्वावलंबन अशा गुणांना उजळा देतात असे प्रतिपादन शिक्षक नेते मारुती शिरतोडे यांनी आज जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे केले.
Share to other apps